शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver Scheme: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासने आमचे सरकार पूर्ण करेल. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विदर्भ मराठवाडा कोकणासह राज्यातील संतुलित विकास आपले सरकार करेल. आधीच्या माहिती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना आणि निर्णयाची अंमलबजावणी पुढेही सुरू राहील. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली आहे.

या थकीत कर्जदारांना मिळणार कर्जमाफी;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दिलेल्या आश्वासनाप्रमाणे माहिती सरकारने त्याची पूर्तता केली तर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी बँकेकडून घेतलेले पीक कर्ज परत न भरू शकणाऱ्या शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी बद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र राज्याचा अर्थसंकल्प लवकरच जाहीर करण्यात येणार आहे त्या दरम्यान कर्जमाफीच्या निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प जाहीर केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

या थकीत कर्जदारांना मिळणार कर्जमाफी;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार रुपये बोनस

मारुती सरकारने गेल्या वर्षी देखील धान्य उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये दिले होते. यावर्षीही 20000 रुपये दिले जातील अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर धान्य खरेदी करण्याचा विचार सुरू आहे. कापूस आणि सोयाबीनची आधारभूत किंमत क्विंटल मागे ५०० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. संत्रा उत्पादकांना 165 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. नागपूर कोटला मुर्शी कमळेश्वर आणि बुलढाणा येथे संत्रा प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. Loan Waiver Scheme

या थकीत कर्जदारांना मिळणार कर्जमाफी;

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या सर्व गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का नाही हा आणखीन प्रश्न तसाच तसा आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तर राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या प्रबळ होईल. आणि नवीन उमेदीने आणि नवीन जोमाने पुन्हा एकदा शेती करण्यास सुरुवात करेल. त्यामुळे थकीत शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या अगोदर 2019 मध्ये कर्जमाफी करण्यात आली होती. त्यानंतर 2025 मध्ये कर्जमाफी होणार? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment