सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा; शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? December 28, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Agriculture Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती. यानंतर महायुती सरकारची सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसला तरी याबाबत निर्णय होणार का नाही हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. Agriculture Loan Waiver 👇👇👇👇 हे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित; यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा सन 2017 मध्ये जून महिन्यात त्याकालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या कर्जमाफीत योजनेपासून आजवर म्हणजेच सात वर्षानंतर सहा लाख 56 हजार पात्र शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहे. ही योजना जाहीर झाल्यानंतर 18 ऑक्टोबर 2017 ला धनत्रयोदशीच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात तात्कालीन पालकमंत्री व जिल्हे अधिकाऱ्यांच्या हस्ते मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवडक शेतकऱ्यांना कर्जमुक्त झालात असे मुख्यमंत्र्यांच्या हस्तेची प्रमाणपत्र दिले गेले होते. 👇👇👇👇 हे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित; यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा हे शेतकरी साडेसात वर्षानंतर ही कर्जमाफी पासून वंचित आहेत याबाबत संबंधित विभागाने शासनाकडे पाठपुरवठा निधीची मागणी केली आहे. मात्र शासनाने तरतूद केली नसल्यामुळे विषय रेंगाळ लेला आहे. यावेळी हिवाळी अधिवेशनात याबाबत काहीतरी निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा वाटत होती. मात्र पुरवणी मागण्यांमध्ये कर्जमाफीला स्थान नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यापूर्वी हा विषय विविध आमदारांनी प्रस्ताव व इतर प्रचारात शासनाच्या लक्षात आणून दिला होता. मात्र या विषयावर तोडगा काढला गेला नाही. 👇👇👇👇 हे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित; यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी न होणे कर्ज थकीत राहणे मिलचा दाखला न मिळणे अशा अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. गेल्या सात वर्षापासून त्यांना कोणत्याच बँकेने व सोसायटीने कर्जपुरवठा दिलेला नाही. हा शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बळ झाला आहे. सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनात तात्कालीन मुख्यमंत्री एकदा शिंदे यांनी याबाबत बोलताना सॉफ्टवेअरची त्रुटी निर्माण झाल्याने साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत असे सांगितले होते. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा; शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार?”