1 जानेवारीपासून RBI चे नवीन नियम लागू होणार! या बँकेत खाते असेल तर होणार बंद..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI New Rules: एक जानेवारी 2025 पासून भारतीय रिझर्व बॅंक (RBI) च्या नियमात बदल होणार आहेत. याचा परिणाम देशातील करोडो बँकेच्या खात्यावर होणार आहे. जर तुम्हाला देखील बँक खात्याशी संबंधित या सुविधा गमवायच्या नसतील तर हे बदल समजून घेणे आवश्यक आहे. नाहीतर नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुमची बँक खाते अडचणीत सापडू शकतात.

👇👇👇👇

आरबीआयच्या नवीन नियमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आरबीआय ने बँकिंग व्यवहार सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमामुळे ऑनलाइन होणारी फसवणूक थांबण्यास मदत होईल. डिजिटल बँकिंग ला प्रोत्साहन देणे आणि बँकिंग प्रणाली अधिक चांगली व सुलभ बनवणे हा याचा उद्देश आहे. विशेषता निष्क्रिय खात्यामध्ये संभाव्य धोके आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. आरबीआयच्या नवीन नियमानुसार तीन प्रकारचे बँक खाते बंद करण्यात येणार आहेत.

👇👇👇👇

आरबीआयच्या नवीन नियमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

डॉर्मान अकाउंट :

डॉर्मान अकाउंट ती असतात ज्यामध्ये दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून कोणताही व्यवहार झालेला नसतो. म्हणजे जी खाते अनेक कालावधीपासून बंद आहेत त्या खात्याद्वारे सायबर गुन्हे घडतात. त्यामुळे अशी खाती सायबर गुन्ह्यांच्या निशाण्यावर असतात. अशा खात्यांना आरबीआय ने बंद करून ग्राहकांची आणि बँकिंग प्रणालीची सुरक्षिता आणखीन सुनिश्चित केली आहे. RBI New Rules

👇👇👇👇

आरबीआयच्या नवीन नियमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

इन ऍक्टिव्ह अकाउंट:

जी खाती मागील बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून निष्क्रिय आहेत म्हणजे इन ऍक्टिव्ह आहेत. असे खाते आरबीआयने बंद केले जाणार असल्याचे सांगितले आहे. या खात्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आरबीआय ने हा निर्णय घेतला आहे. जर तुमचे खाते देखील इन ऍक्टिव्ह श्रेणीत येत असेल तर ते देखील बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे खाते सक्रिय करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करून घ्या.

👇👇👇👇

आरबीआयच्या नवीन नियमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

झिरो बॅलन्स अकाउंट:

ज्या खात्यामध्ये बऱ्याच कालावधीपासून 0 बॅलन्स शिल्लक आहे. ती खाते देखील आरबीआयने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय खाती गैरवापरनापासून वाचवण्यासाठी व सायबर गुन्ह्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी घेण्यात आले आहे. आर्थिक धोका कमी करण्यासाठी आणि ग्राहकांशी बँकेचा सक्रिय संबंध कायम ठेवण्यासाठी देखील हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुमच्या खात्यात देखील झिरो बॅलन्स असेल तर त्वरित तुमच्या खात्यात बॅलन्स टाकून ठेवा.

👇👇👇👇

आरबीआयच्या नवीन नियमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

खाते बंद होण्यापासून वाचवण्यासाठी हे काम करा

  • जर तुमचे बँक ते बंद होण्यापासून वाचवायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. जर तुमचे खाते निष्क्रिय झाले असेल तर लगेच केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. यासाठी तुम्हाला जवळच्या बँक शाखेत जा वे लागेल. किंवा तुम्ही ऑनलाईन देखील केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
  • तुमच्या बँक खात्यामध्ये किमान शिल्लक असणे सुनिश्चित करा.
  • तुमच्या बँक खात्यामधील नियमितपणे व्यवहार सक्रीय ठेवा.
  • डिजिटल बँकिंगचा वापर करा. अशाप्रकारे तुमच्या बँक खात्याची स्थिती तपासा आणि आवश्यक ती कारवाई लवकरात लवकर करून घ्या.

👇👇👇👇

आरबीआयच्या नवीन नियमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आरबीआय ने नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार अधिक सुरक्षितता आणि आधुनिक बनवण्यासाठी ही निर्णय घेण्यात आलेले आहेत. ग्राहकांची सतर्कता यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे नवीन वर्षात येणाऱ्या अडचणी टाळता येऊ शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment