या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे अनुदान झाले जमा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ativrushti nuksan bharpai list : मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान अनेक शेतकऱ्यांना भोगावे लागले आहेत आणि या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेले आहे. तर आज आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे अनुदान जमा झाले आहेत. हे आपण सविस्तर पाहणार आहोत.ativrushti nuksan bharpai list

⬆️⬆️⬇️⬇️

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मागे तीन-चार महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अनेक पिकाची नुकसान झाले आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे म्हणजेच मित्रांनो एक आणि दोन सप्टेंबर रोज झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपले पिकाचे पंचनामे करून शासनाकडे नोंदवलेले आहे अशाच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

⬆️⬆️⬇️⬇️

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणुका पार पडल्या आणि महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांसाठीच्या निधीला मंजुरी मिळाली. हिंगोली जिल्ह्यात दोन लाख 96 हजार 729 शेतकऱ्यांचे या अतिवृष्टी नुकसान झालेले होते या शेतकऱ्यांसाठी सरकारने 419 कोटी आणि 48 लाखाची निधी मंजूर केलेली आहे. नुकसान झाल्यानंतर चार महिन्यानंतर मदत निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे.

⬆️⬆️⬇️⬇️

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

बाधित शेतकऱ्यांना थेट हस्तांतरण म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हे डीबीटी मार्फत पोहोचणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. म्हणजेच मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्या शेतकऱ्यांनी आपली पिकाची केवायसी केली आहे अशा शेतकऱ्यांना हा अनुदान मिळणार आहे. तुमचे आधार लिंक असणे अति महत्त्वाचे आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल अन्यथा तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकतात त्यामुळे तुम्ही तात्काळ आपले आधार लिंक करून घ्यावे.

⬆️⬆️⬇️⬇️

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment