गुड न्यूज! फडणवीस सरकारने शब्द पाळला; शेतकऱ्यांना दिले मोठं गिफ्ट..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance Claim: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे भरपाई म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 412 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. ये ना आता तोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या आपत्कालीन पावसामुळे हिरावून गेले होते. राज्यातील प्रमुख पिके सोयाबीन कापूस यासारख्या पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

👇👇👇👇

या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान आता शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई साठी मदत म्हणून जालना जिल्ह्यात 412 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अतिवृष्टीसाठी अंबड तालुक्यात सर्वात जास्त 150 तर घनसांगवी तालुक्यात 139 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला होता. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील कापूस मोक्ष सोयाबीन या फळबागाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान भरपाई पोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून 412.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

👇👇👇👇

या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले, यानंतर फडणीस सरकारने शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट द्यायचे ठरवले आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामातील जिराईत पिकाचे दोन लाख 26 हजार 358 हेक्टर क्षेत्रात तर 28 हजार 586 हेक्टर क्षेत्र फळ पिकाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर कृषी विभागांनी केलेल्या नुकसानीच्या पंचनामे अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी केलेल्या मागणीपोटी शासनाने एकूण 412 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातील झिरो एक पिकासाठी 136 बागायती पिकासाठी 27 हजार रुपये तर फळ पिकासाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. Crop Insurance Claim

👇👇👇👇

या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान मागील अनेक दिवसांपासून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. अखेर या शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद दिसत आहे. या अगोदर महायुतीचे सरकार असताना देखील विधानसभेच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नव्या सरकारकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 412 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. फडणवीस सरकारने दिलेला शब्द पाळला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment