Rain Alert In Maharashtra: महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपलं आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणी, कापूस वेचणी यासारख्या अनेक महत्त्वाचे कामे सुरू आहेत. दरम्यान पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

1 thought on “महाराष्ट्रावर मोठे संकट! राज्यातील ‘या’ भागात होणार जोरदार पाऊस 15 जिल्ह्यांना हायअलर्ट”