महाराष्ट्रावर मोठे संकट! राज्यातील ‘या’ भागात होणार जोरदार पाऊस 15 जिल्ह्यांना हायअलर्ट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert In Maharashtra: महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसाने महाराष्ट्राला चांगलेच झोडपलं आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणी, कापूस वेचणी यासारख्या अनेक महत्त्वाचे कामे सुरू आहेत. दरम्यान पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील मुंबई आणि उपनगरामध्ये आज पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईसोबत ठाण्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे तर कोकणात देखील जोरदार पाऊस होणार आहे. तर कोकणामध्ये आज वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि पालघर मध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मराठवाड्यात पहिले तर या भागात देखील आज हवामान खात्याकडून जोरदार पावसाचे इशारा देण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यासोबतच विदर्भात देखील हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य महाराष्ट्र मध्ये आज मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुणे जिल्ह्यात आज हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यासोबत कोल्हापूर आणि साताऱ्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Rain Alert In Maharashtra

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वायव्यकडील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखीन वाढणार असल्याने महाराष्ट्रावर मोठे संकट निर्माण होत आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर जबरदस्त वाढणार आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना देखील अतिवृष्टीचे अलर्ट जारी करण्यात आले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “महाराष्ट्रावर मोठे संकट! राज्यातील ‘या’ भागात होणार जोरदार पाऊस 15 जिल्ह्यांना हायअलर्ट”

Leave a Comment