शेतकऱ्याचा अपघात झाल्यास वारसाला मिळणार 2 लाख रुपयांची मदत..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shetkari Apghat Vima Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतीकामादरम्यान काही अपघात झाल्यास शेतकऱ्यांना अपघाती विमा दिला जातो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मयत झाल्यास वारसास दोन लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर जखमी शेतकऱ्यांना एक लाख रुपये मिळतात. प्रशिक्षणासाठी गेलेले जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घेतल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तत्कालीन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी वेळोवेळी प्रस्ताव सादर केले आहे.

👇👇👇👇

अपघाती विमा काढण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर यावर निर्णय घेतल्यामुळे सन 2023 24 या कालावधीत दाखल झालेल्या 51 प्रस्तावापैकी 39 प्रकरणे मंजूर झाले असल्याचे बीडचे तालुका कृषी अधिकारी सदरील कामकाज पाहणाऱ्या तसेच दोन जखमी शेतकऱ्यांना एक लाख मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये 14 प्रकरणे प्राप्त झाले असून आठ प्रकरणे मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित चा प्रकरणात लवकरच तृप्तीची पूर्तता करण्यात येईल. अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाने या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान कृषी अधिकाऱ्याकडून करण्यात आले आहे. Shetkari Apghat Vima Yojana

👇👇👇👇

अपघाती विमा काढण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment