👇👇👇👇
अपघाती विमा काढण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
अपघाती विमा काढण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
- स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत शेती करताना वीज पडणे सर्पदंश विंचूदोष पाण्यामध्ये बुडून मृत्यू रस्ता रेल्वे अपघात इत्यादी कारणामुळे शेतकऱ्यांना लाभ दिला जातो.
- अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये व अपंगत्व झाल्यास एक लाख रुपये लाभ दिला जातो.
- ही योजना 10 ते 75 वर्षाची अट असून महसूल नोंदीनुसार खातेदार असलेल्या शेतकरी व वहीती धारक खातेदार म्हणून नोंद असलेला कोणताही एक सदस्य जसे की आई-वडील पती-पत्नी मुलगा व विवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती अशा एकूण दोन जणांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- अपघात ग्रस्त व्यक्तीचा परिपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव तीन दिवसाच्या आत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागतो.
- अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी कृषी प्रवेक्षक कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.