सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा; शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार?
Agriculture Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती. यानंतर महायुती सरकारची सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसला तरी याबाबत निर्णय होणार का … Read more