गुड न्यूज! फडणवीस सरकारने शब्द पाळला; शेतकऱ्यांना दिले मोठं गिफ्ट..
Crop Insurance Claim: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे भरपाई म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 412 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. ये ना आता तोंडाशी आलेले पीक … Read more