शेतकऱ्याचा अपघात झाल्यास वारसाला मिळणार 2 लाख रुपयांची मदत..
Shetkari Apghat Vima Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतीकामादरम्यान काही अपघात झाल्यास शेतकऱ्यांना अपघाती विमा दिला जातो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मयत झाल्यास वारसास दोन लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. त्याचबरोबर जखमी शेतकऱ्यांना एक लाख रुपये मिळतात. प्रशिक्षणासाठी गेलेले जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घेतल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तत्कालीन तहसीलदार व तालुका … Read more