आता सरसकट विहीर मंजूर होणार! राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय January 12, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Vihir yojana online apply in 2025 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पाच लाख रुपयांचे मोठ्या अनुदानित शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहीर अनुदान हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर लागू आहे आणि आता या उपक्रमात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय आता सरसकट शेतकऱ्यांना विहिरी देण्याचा आहे. असे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट झालेली आहे तर याविषयी आपण अधिक माहिती दिलेली आहे खालील तुम्ही नक्की वाचा. 👇👇👇👇 सरसकट विहीर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा या योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा बदल मागे आठ जानेवारी 2025 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे तर हा बदल कोणता आहे आपण सविस्तर जाणून घेऊ तर शासनाच्या माध्यमातून नवीन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या निर्णयानुसार इंदिरा आवास योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेत विलीन करण्यात आली आहे जमिनी करणारे शेतकरी सुद्धा विहिरीचे योजनेसाठी आता पात्र करण्यात आलेले आहेत याच पार्श्वभूमीवर 2022 च्या सिंचन विहिरीसाठी असणाऱ्या ज्या काही एसओपी आहेत याबाबत बदल करण्यात आलेला आहे. 👇👇👇👇 सरसकट विहीर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा तर सविस्तर शासन निर्णय आपण पाहू, या निर्णयानुसार ग्रामीण रोजगार हमी योजनेचे विहिरी योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड करत असतात ना इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचे अटी योजना आता नवीन प्राधान्यक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेखाली लाभार्थी असतील आता घरकुल योजनेचा लाभार्थी या विहिरीची योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहेत असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजेच आता एका योजनेपासून दोन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. 👇👇👇👇 सरसकट विहीर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा याचबरोबर योजनेच्या अंतर्गत भधारकांची पात्रता असलेला भरती आहेत असे सर्व लाभार्थ्यांचे लाभार्थीची पात्रते निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थी या योजने सहभागी होणार आहेत तर आता एक योजने पासून दुसऱ्याही योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि आता शेतकऱ्यांसाठी शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना विहिरी साठी पाच लाख रुपयापर्यंत सरकारमार्फत पैसे दिले जाते आणि आता या योजनेत सुरुवात झालेली आहे म्हणजेच शेतकरी बांधवांनो तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी तुमचा अर्ज करा तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ मिळेल. 👇👇👇👇 सरसकट विहीर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा