भर लग्नात पंडितजी रागवले अनं पूजेचे ताट फेकून मारलं; व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा December 28, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Viral Video: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अनेक ठिकाणी अनेक विवाह सोहळा पार पडत आहेत. लग्न कोणाचेही असो लग्नात अनेक गमतीशीर घटना घडत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. काही व्हिडिओमध्ये वर हटके अंदाजात विवाह मंडपात एन्ट्री करताना दिसतो. तर काही व्हिडिओमध्ये वधू भन्नाट डान्स करताना दिसते. मात्र सध्या जो सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओमध्ये वधू-वरासाठी नसून पंडितजींचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वधू-वरांची सप्तपदी चालू असताना पंडितजींना एवढा राग आला की त्यांनी हातातील पूजेचे ताट फेकून वधू-वराच्या मित्राला मारले. Viral Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा हा व्हिडिओ सोशल मेडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान घडले असे की लग्न दरम्यान वधू-वरांच्या मित्रांनी पंडितजीला अक्षदा फेकून मारला ज्यामुळे पंडित जीला राग अनावर झाला अन पंडितजी ने आपल्या हातातिल वधू-वराच्या मित्राला फेकून मारले. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देणाऱ्याने अनेकाने असे म्हटले आहे की पंडितजींनी जे केलं ते अगदी योग्यच केला आहे. विशेष म्हणजे ही घटना जेव्हा वधू-वरांची सप्तपदी सुरू होती तेव्हा घडली आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता वधू वर अग्नीला साक्षी घेऊन सप्तपदी च्या फेऱ्या घेत आहेत. त्यांच्याजवळ काही नातेवाईक उभे आहेत वधू-वरांचे मित्र देखील त्या ठिकाणी उभे आहेत. मित्रमंडळी आपल्या हातातील फुल ज्या पद्धतीने वधू-वरावर फेकत आहेत ते पाहून पंडितजींना चांगलाच राग आला आणि ते पाहून त्यांनी आपल्या हातातील पूजेचे ताट मित्रांच्या दिशेने फेकून मारले. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा दरम्यान पंडितजींना एवढा राग आला होता की त्यांनी आपल्या हातातील ताट थेट वधू-वारांच्या मित्रांच्या दिशेने फेकून मारलं. पंडितजींचा राग पाहून वधू-वरांना देखील काही काळ आश्चर्याचा धक्का बसला. ताट फेकून मारल्यानंतर पंडितजी रागात वधू-वारांच्या मित्रांसोबत बोलताना देखील दिसत आहेत. दरम्यान आपण पाहिले असेल अनेक लग्नांमध्ये वधू-वरांचे मित्र अक्षदा फेकून वधू-वरांची चेष्टा करण्याचा प्रयत्न करतात. या घटनेमुळे पंडितजींना जास्त राग आला आणि आपल्या हातातील पूजेचे ताट त्यांना फेकून मारले. पंडित जी ने जे केले ते चुकीचा आहे मात्र वधू-वारांच्या मित्र जे करतात ते देखील तेवढे चुकीचे आहे. त्यामुळे कोणत्याही लग्नात आपण जातो त्यावेळी या सर्व गोष्टींचे आपण काळजी घेणे खूप आवश्यक असते. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा