राज्यात पुढील 48 तासात होणार मुसळधार पाऊस! हवामान विभागाचा हाय अलर्ट…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather New Update: राज्यातील हवामानाबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रात थंडीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्रासाठी पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आयएमडी कडून हवामानाबाबत मोठी अपडेट देण्यात आलेली आहे. Weather New Update

👇👇👇👇

या जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस; जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकाची काढणी चालू असताना अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मागल्या आठवड्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढत होता. थंडी रब्बी पिकासाठी चांगली मानली जाते. मात्र आता थंडी कमी झाली असून पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

👇👇👇👇

या जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस; जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यनुसार जर राज्यात पाऊस झाला तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल. कारण शेतीतील गहू ज्वारी यासारख्या पिकाचे मोठे नुकसान होईल. सध्या उत्तरेकडून वारे वाहत आहे याचा परिणाम म्हणजे राज्यातील थंडी कमी झाली आहे. यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागणी वर्तवली आहे.

👇👇👇👇

या जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस; जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात फक्त पाऊसच पडणार नसून अनेक भागांमध्ये गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी एकीकडून पावसाच्या संकटात सापडला आहे तर दुसरीकडून गारपिटीच्या संकटात सापडला आहे. उत्तर भारतात येणारे कोरडे थंड वारे आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्प युक्त हवा यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.

👇👇👇👇

या जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस; जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान ढगाळ वातावरणामुळे अनेक पिकांवर रोगांची सावट देखील निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यासारख्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वातावरणाचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होणार हाऊ मनी विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील दोन ते तीन दिवस गारपीट आणि मेघगर्जना सह पावसाची शक्‍यता आहे. मात्र यानंतर ३० डिसेंबर पासून राज्यात पुन्हा एकदा कडक थंडी पडण्याची शक्यता आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment